Category: Marathi Suvichar
ज्याला जे बोलायच आहे ते बोलुद्या आपलं काय जातंय वेळेचीच तर गोष्ट आहे वेळ सर्वाची येते..
लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेल बरे कुणी विचारले कसा तर संगेन मी लढलो कसा.!!
“तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांथी कसं वागायच ते माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही”…
जगात घाड़स केल्याशिवाय कुणालाच यश मिळत नाही..! कारण.., जयाच्यात हिम्मत त्यालाच किस्मत..!!
शेळीसारखे रहाल तर तर लोक जगू देणार नाही म्हणुन वाघासारख बनायच म्हणजे कोणी नादाला लागणार नाही..
“जर लोक काय म्हणतील याचा विचार करून उद्योगात उतरत नसाल, तक एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा घरखर्च भागवायला लोक येत माहि नाहीत.”